मन-मनीषा

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २००९

आळवू मी तरी सुखास किती ?

राहिले रे अजून श्वास किती ?
जीवनाची कथा उदास किती
दूर गेलीस तू.. निघून जरी...
दरवळे गंध... आसपास किती
चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ्-व्यास किती
गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?
ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !
सूर माझ्यामधून... दूर अता...
आळवू मी तरी सुखास किती ?
द्वारा पोस्ट केलेले Raj Shinde येथे १:२५ AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

Love songs


music @ dhingana.com

My Fav. Hindi Songs


music @ dhingana.com

My Fav. Marathi Songs

Powered by eSnips.com

About Me

माझा फोटो
Raj Shinde
मी कोण? मी एक थेंब... जीवनाच्या पावसाबरोबर येणारा... आयुष्याच्या पानावर विसावणारा... काही क्षण विसावून ओघळून जाणारा... दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा... कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा... क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा... अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा...
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

Blog Archive

  • ►  2011 (1)
    • ►  सप्टेंबर (1)
  • ►  2010 (4)
    • ►  डिसेंबर (1)
    • ►  मार्च (1)
    • ►  जानेवारी (2)
  • ▼  2009 (26)
    • ►  नोव्हेंबर (8)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ▼  ऑगस्ट (17)
      • तु....
      • आळवू मी तरी सुखास किती ?
      • कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
      • पराभव
      • हे प्रेम आहे
      • आपले आई वडील वृद्ध होतात तेंव्हा .....
      • तुझी उणीव भासतेय
      • विनोद
      • आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
      • खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......
      • आठवण
      • खुप दिवसानंतर
      • स्वप्नांत तुझ्या जरूर येईन
      • माझी आणि आयुष्याची एकदा स्पर्धा लागली
      • आधीच ठरले होते तुझे माझे नाते
      • तू माझी न झाल्याने
      • तिची कविता

Feeds

Links

प्रवास थीम. Blogger द्वारे प्रायोजित.