बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

तू निघून गेल्याच दुख नाही

तू निघून गेल्याच दुख नाही तुझ्यावर प्रेम केल्याच सुख आहे
तुझ्याविना जगण असह्य आहे
परंतु इतरांसाठी जगण कर्तव्य आहे खूप काही सांगायचं होत
तुला पण,
मनातलं मनातच राहून गेल.
सुखाच घरट बांधण्या आधीच पाखरू रानातल उडून गेल.......!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा